Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथील महावीर जीनींगवर कार्यवाही करण्याची मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

मंठा (प्रतीनीधी)येथील तळणी रोडवरील महावीर जीनींगकडुन शेतकर्यांची फसवणुक व अर्थीक लुट होत आसल्याचा आरोप *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंठा तहसिलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महावीर जीनींगमध्ये शेतकरी राजा सोबत फसवणुकीचे काम सुरू आसुन शासनाच्या हमी भावापेक्षा खुप कमी भावाने या जीनींग चालकांकडुन शेतकर्यांचा कापुस खरेदी केला जात आहे. म्हणुन शेतकर्यांवर अन्याय होत आसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वर्षी अतिवृष्टी ने कापुस पिक कमी आले होते. कारण या वर्षीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची खुप मोठी नासाडी झाली होती. राज्य व केंद्र सरकारने शेतकर्यांना योग्य प्रकारे अर्थीक मदत केली नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या कारणामुळे शेतकरी अर्थीक आडचणीत आहे.  यातच जिनींग,आडत हे शेतकर्यांची फसवणुक करुन लुटतांना दिसत आहे. शेतकर्यांनी नेमकं जगायचं कसं आसा सवाल मनसेचे काकडे यां...

भारतीय रेल्वे देत आहे नवीन सुवीधा तुमचे लगेज तुमच्या घरा पर्यंत पोहचवेल

Image
नवी दिल्ली :भारतीय रेल्वे ने आता   प्रवाशांचा प्रवास सुखवर आणि आरामदायी व्हावा यासाठी .नेहमी वेगवेगळ्या सुविधा सुरु करत असते. यावेळी तर भारतीय रेल्वेने तुमची बॅग घरापासून रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनपासून घरी घेऊन जाण्यासाठी विशेष सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने आता प्रवाशांना त्यांची बॅग किंवा लगेज उचलण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण रेल्वे प्रशासन ते काम करणार आहे (Indian Railways end to end luggage parcel service). पश्चिम रेल्वे प्रशासनाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सर्वात आधी ही सुविधा सुरु करण्यात आली. NINFRIS च्या अंतर्गत ही सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हीच सुविधा आगामी काळात सर्वच रेल्वे स्टेशनवर सुरु करण्याचं ध्येय आहे.  यासुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना Bookbaggage.com वेबसाईटवर बुकिंग करणं आवश्यक असेल. तिथे प्रवाशांना लगेजची साईज आणि वजन यासंबंधित माहिती द्यावी लागेल. या माहितीच्या आधारावर ...

चांगली बातमीः रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये बदल होणार आहेत, रेल्वे प्रवाशांना ही सुविधा मिळेल

Image
  नवी दिल्ली (प्रतीनीधी)  रेल्वे प्रवाश्यांसाठी चांगली बातमी आहे.  आता लोकांना प्रवासादरम्यान पाण्याची चिंता करण्याची गरज भासणार नाही किंवा पाणी भरण्याच्या चक्रात त्यांची ट्रेन हरवणार नाही.  मोठ्या गाड्यांच्या बोग्यांमध्ये मिनी आरओ प्लांट उभारण्याची तयारी रेल्वेकडून केली जात आहे.  यामुळे प्रवाशांना मोफत पाणी मिळणार आहे.  रेल्वे बोर्डाने झोनल रेल्वेकडून मोठ्या गाड्यांची यादी मागविली आहे.  खरं तर, बर्‍याच वेळा ट्रेन सुटल्याच्या भीतीने प्रवाश्यांनी पाणी न भरता ट्रेनमध्ये चढले आणि मग अस्वस्थ व्हायला किंवा पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागलं.  गर्दी आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्रास अधिक असतो.  ही समस्या लक्षात घेता रेल्वेने रेल्वेमध्ये आरओ वॉटर मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे.  पहिल्या टप्प्यात ही मशीन अशा मोठ्या गाड्यांमध्ये बसविण्यात येणार आहे जे कमी स्थानकांवर थांबतात आणि जास्त गर्दी करतात.  मशीन बसवल्यानंतर प्रवाशांना हलत्या ट्रेनमध्ये सहज पाणी मिळू शकेल.  होय, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना रिकाम्या बाटल्या...

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

Image
मंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत

Image
परतूर तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे          

भाजप युवामोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केलेल्या संघटनात्मक कामाचा त्रैमासिक कार्य अहवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर,राहुल लोणीकर यांना देवेंद्रफडणवीसांची कौतुकाची थाप

Image
परतूर प्रतिनिधी  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीचा व युवा मोर्चाने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचा त्रैमासिक अहवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल लोणीकर यांनी केलेल्या मराठवाड्यातील संघटनात्मक बांधणीच्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना युवकांना सन्मान प्राप्त करून देणारी आत्मनिर्भर भारत ही योजना तळागळातील युवांच्या आर्थिक उन्नतीचे साधन बनावी यासाठी राहुल लोणीकर यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवत संघटन मजबुती मध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान राहुल लोणीकर यांनी केले असल्याचे देवेंद्रजी फडणवीस यावेळी म्हणाले. राहुल लोणीकर यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमापासून आत्ताच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीपर्यंत चा...

भारतीय क्रांती सेनेच्या वतीने हळदि कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

Image
औरंगाबाद (शहर प्रतिनिधि-)- भारतीय क्रांतीसेना प्रणित राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये जगदंबा महिला बचत गट, (जय भवानी नगर,) अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट (जय भवानी नगर)राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट ( राजनगर) पंचशील महिला बचतगट (राजनगर) जय भवानी महिला बचत गट (राजनगर) दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर) दुर्गा माता महिला बचत गट (विश्रांती नगर) आदु महिला बचत गटांनीआपला सहभाग नोंदविला                  या कार्यक्रमाचे आयोजन  दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर )यांनी केले या कार्यक्रमाला भारतीय क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष वनिता ताई चव्हाण ,जिल्हा अध्यक्ष संगीताताई हनवते,  जिल्हा कार्याध्यक्ष मंगलताई उफाडे ,अमृता सावंत ,कार्याध्यक्ष सखुबाई खकाळ ,जय भावनगर वार्ड अध्यक्ष मंगल ताई राऊत, सचिव उषाताई घोंगडे पंचफुला ताई कुराडे ,वंदनाताई राठोड ,महिमा सिंग, निधी सिंग ,मंदा...