Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी पूर्णा नदीपाञातून बेसूमार वाळू ऊपसा पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद महसुल प्रशासनाची मुंक संमती ?

Image
तळणी : (रवि पाटील )तळणी परीसरातील पूर्णा नदीपाञातुन सध्या वाळू ऊपश्याचा राञीस खेळ चालू असल्याने शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुल ला चुना लावण्याचे काम होत असून गोर गरीब मानसांना सोन्याच्या भावात वाळू खरेदी करावी लागत आहे सद्यस्थितीत तळणी परीसरातील देवठाणा ऊस्वद कानडी सासखेडा टाकळखोपा वाघाळा भुवन वझर सरकटे केधळी पोखरी व अन्य ठिकाणावरून वाळू ची चोरी होत असल्याने वाळू माफीयांचे फावत आहे  वाळू उत्खननाच्या नविन धोरणात जास्त सहभाग लिलावधारकांनी घेतला नसल्याने परीणामी नविन धोरणानुसार वाळूचे लिलाव रखडले वाळूचे लिलाव म्हणजे महसुल व पोलीस यञणे सांठी दिवाळी दसराच असतो परतूं या वर्षी नवीन धोरणामुळे संगळ्याची फजिती झाल्याचे दिसून येते  सद्य |थितीत पूर्णा नदीकाठावरच्या गावातून वाळू उपसा सुरू आहे काही ठिकाणी जेसीबी यञांणे वाळू चे उत्खनन चालू आहे याची इंत्यंभूत माहीती महसूल व पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध असताना सुद्धा ठोस कारवाई होताना दिसत नाही सध्य |स्थितीत मंठा तहसील दार कैलास चंद्र वाघमारे हे अँक्शन मोड वर असलेले अचानक भूमीगत झाल्याने वाळू माफीयांचे फावत आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून पूर्...

परतूर शहरातील स्माशनभुमी करीता २५ लक्ष निधी च्या कामाचा शुभारंभ

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण परतूर शहरातील राजस्थानी स्मशानभूमी करिता शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नाने 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे . सदरील कामाचे भूमिपूजन शहरातील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, माजी नगराध्यक्ष प्रदीप कुमार लड्डा, माहेश्वरी समाजाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पोरवाल, जैन समाजाचे तालुकाध्यक्ष आनंद कोटेचा, अग्रवाल समाजाचे तालुकाध्यक्ष गोविंद  मोर, राजेंद्र झवर , राजेंद्र मंत्री, पप्पू  दायमा, दिनेश बगडिया , रोशन बगडिया, राजेश मुंदडा , लखन जोशी , प्रणय मोर, शुभम कटोरे ,सौरभ बगडिया, निहित सकलेचा, दिलीप  नहार , दीपक  अग्रवाल, राधेश्यामजी मुंदडा ,श्याम  सोनी , सोपान कातारे, मधुकर निलेवाड ,शिवाजी तरवटे, दत्ता अंभोरे , नितीन राठोड ,गफार मिस्त्री , राजेंद्र कोटेजा ,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. परतुर शहरातील विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणल्यचे मोहन अग्रवाल...

अवैध वाळू उपश्यावर कारवाई करा, मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे याच्या आशीर्वादाने वाळू उपसा जोरात महसूल व पोलीस प्रशासन कोमात नेमलेली पथके भूमीगत ,तळणी सरपंच सदावर्ते यांची मागणी

तळणी : रवी पाटील   तळणी परीसरातील पूर्णा नदी पाञातून चालू असलेल्या अवैध वाळू उपश्याची मंठा तहसीलदार यांना वारवार कल्पना देऊन सुध्दा त्यावर प्रतिबंध होत नसल्याने जिल्हाधिकार्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यानी सांगीतले सद्या सपूर्ण तळणी परीसरात अवैध वाळू रिचवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे मिळेल त्या ठिकाणी वाळू साठवण्याचा व विक्रीचा सपाटा लावला आहे या अवैध वाळू उपश्यास महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार असून अर्थ नितीच्या धोरणा मुळे या दोनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे गावामध्ये वाळू साठवताना सुसाट वाहने सुटत आहे तळणी बस स्टँन्ड परिसर व गावात येणारा एकमेव रस्ता असून या ठिकाणी नेहमी वर्दळ असते याच ठिकाणावरून वाळूचे वाहने सुसाट सुटत आहे दोनच दिवसा पूर्वी दोन पाळीव कुत्र्याच्या अंगावरून गाडी नेल्याचा प्रताप त्या रात्री घडला आहे राञीच्या वेळेत येणारी वाळूची वाहने ग्रामस्थासाठी ञासदायक ठरत आहे  तहसीलदार गेले चार दिवसापासून भूमीगत झाल्यापासून त्यानी नेमलेले पथके सुध्दा भूमीगत झाले आहे वाळू माफीयांना उत्खननाची सधी मिळावी म्हणून तहसीलदार तीन दिवसापासुन गायब आहे पोलीस प्रशासनाचा क...

जिल्हा व तालुक्यातील खेळाडूंनी मिळालेल्या चा संघी फायदा उचलावा : संतोष शर्मा

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      सध्या IPL मुळे क्रिकेट चे वेगळेच फिव्हर चालू आहे.  त्यातच  कडक उन्ह पडताना दिसून येत आहे उन्हाची तीव्रत जवळ जवळ 40 ते 44 डिग्री सेल्सीयस आहे तरी पण क्रिकेट खेळाडू वर याचा  काही परीणाम दिसून येत नाही खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना दिसत आहे   खेळाडू शहर स्तरावरील असो की गाव खेड्यातील तालूक्या स्तरावरील असो  त्याला फक्त गाठायचे म्हणजे आ-आपल्या राज्य स्तरावर म्हणजे ( रणजी) स्तर भारतीय स्तर ...आणि याची सुरवात होती ती म्हणजे जिल्हा स्तरावरून , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने MCA असोसिएशन हे इनवेटेशन लीग चे आयोजन करतात त्यात वयोगटची एक मर्यादा ठराविक असते त्यात अंडर १४, १६ व १९ चा समावेश असतो त्याची सर्व जवाबदारी जिल्हा क्रिकेट असोशियशन यांच्या कडे नेमली जाते त्यात सलेक्शन ट्रायल पासून तर त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर गत उकृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने  खेळाडू आपले कौशल्य दाखवीत असतात  खेळाडू आपल्या सलेक्शन पूर्तते न खेळता राज्य स्तरावर  आपल्याला भेटलेल्या सं...

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत झाला पाहिजे - राजेश भालेराव, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांना मदत करण्यासाठी पुढे आली -- जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे

Image
  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, बळकटी करण्यासाठी ज्या मूल्यांवर, ज्या स्तंभावर लोकशाही उभी आहे ते सर्व स्तंभ मजबूत असायला हवेत. विशेषतः लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाणारी प्रसार माध्यमे अधिक बळकट व्हायला हवीत.    या माध्यमातून लोकशाही अधिक प्रभावीपणे रुजायला हवी असे मत व्हॉईस ऑफ मिडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष राजेश भालेराव यांनी व्यक्त केले आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने परतूर तालुक्यातील पत्रकारांना ५० लाख रुपयांच्या अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे वितरण शनिवारी परतूर येथे करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, जालना शहराध्यक्ष रवी दानम, जिल्हा कार्याध्यक्ष अहेमद नूर, परतूर तालुकाध्यक्ष भारत सवने आदींची उपस्थिती होती. सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रकारितेची मूल्य कमी झाली अशी ओरड वरकरणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडियावरील माहितीला कुठलाही आधार नसल्याने आजही सर्वसामान्य माणूस अधिकृत माहितीसाठी प्र...

नाल्यांच्या साफसफाई साठी स्वच्छता अभियान राबवा:-सचिन खरात

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्ठिने नगर पालिका प्रशासनाने परतुर शहरात नाल्यांची साफसफाई करून जंतू नाशक फवारणी करुण घ्यावी सोबत घाणीची विल्लेवाट लावण्यासाठी शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी *शिवसंग्राम संघटनेने तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे* शिवसंग्राम संघटनेने पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण शहरात वॉर्डासह मुख्य रस्तावर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर घाणीची विल्लेबाट लावणे आवश्यक आहे. जेणे करून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न उदभावणार नाही. मे महिना संपल्यानंतर मान्सून ची सुरुवात होणार आहे. आशा परिस्थितीत शहरातील नाल्यांची साफसफाई होणे ही तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा नेहमी प्रमाणे पहिल्या पावसातच नाल्यांचे पाणी रस्त्यावर येणार यात शंका नाही. वेळेत जर नाल्यांची साफसफाई केली तर पुढील मान्सून काळातील समस्यांचा सामना शहरवासियांना करावा लागणार नाही. मात्र नगर पालिका प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर थातूर मातूर स्वच्छता मोहीम राबविते. परिणामी पावसाळ्यात नाल्या...

भूतलावरच्या या भक्ती भावाच्या काल्यात नाहुन निघा तरच सुख तुम्हाला मिळेल- हभप सेवाधारी पौळ बाबा महाराज

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील तळणी येथील श्री संत नेमिनाथ महाराज यांच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज हरिभक्त हरिभक्त परायण सेवाधारी पौळ बाबायांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली  गोकूळीच्या सुता अंतपार नाही लेखा  या अंभगावर निरूपन केले भगवान श्रीकृष्णाने गोकुळात प्रवेश केल्यावर सर्व गोकुळ वासीयाना सुखाचे दिवस आले हे सुख गौळणी गोपीका गोपालाना गाई वासराला मिळाले दोनही दुथडया भरून यमुना वाहु लागली ती सुध्दा आंनंदी झाली भगवताच्या जन्मानंतर सुखाची वाट कैलासापर्यन्न गेली देवाच्या सहवासातील प्रत्येकाले मिळाले हेच सुख जर तुम्हा आम्हाला मिळवायचे असेल तर भूतलावरच्या या भक्ती भावाच्या काल्यात नाहुन निघा तरच ते सुख तुम्हाला मिळेल नाही तर नरक यातना भोगण्यासाठी तुम्ही स्वःत च जबाबदार राहाल असेल प्रतिपादन सेवाधारी पौळ बाबा यानी तळणी येथे केले    भगवताच्यां बालपणी माता यशोदा व अन्य गोपीकेने भगंवंतांची मनोभावे सेवा केली त्या सेवेमुळे त्याचा उध्दार झाला भगवताचा अवतार ज्याच्या साठी होता सुध्दा खुश होता ज्या वेळेस ...