सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी -शिवसेना

    परतुर प्रतिनीधी  :      केंद्राने डिझेल व पेट्रोल ची दरवाढ केल्याच्या निषर्थात व तसेच कृषि विधेयकाच्या विरोधात दिल्लीत 
चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामाघे पाकिस्तान आणि चीन चा हात असल्याचे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या खळबळजनक वक्त्याव्यच्या  निषेधार्थ शिव सेने च्या     वतीने त्रीव शब्दात निषेत व्यत्त करत  महादेव मंदीर चौकात   आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी 'रावसाहेब दानवे यांणी माफी मागा' अशा घोषणा देण्यात आल्या व निदर्शने करण्यात आले व त्यांनतर उपविभीय कार्यलयात जाऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिव सेना   तालुका प्रमुख अशोक अघाव, उपजिल्हा प्रमुख माधवराव मामा कदम, शिव सेना शहर प्रमुख   दत्ता  पाटील सुंरूग राजकुमार भारूका अजय देसाई  दलीत आघाडी तालुका प्रमुख मधुकर पाईकराव भारत पंडीत रामचद्र  काळे आबा कदम विठ्ठल वटाने शुभम दिंडे बाबुराव बोरकर जगन टेकाळे ञ्रानेश्रर शेळके माऊली राजबिंडे तुकारम बोरकर कालीदास सांवत राहुल कदम गोपील माने अरून धुमाळ गोंवीद रसाळ अदी शेतकरी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्तीत होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत